आयुष्यमान भारत योजनेची शतकपूर्ती

Reading Time: 2 minutes आयुष्यमान भारत योजना भारतातील आरोग्यक्षेत्रात माईलस्टोन ठरली आहे. आरोग्यक्षेत्रात ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली भारत सरकारची ही एक प्रमुख योजना आहे.