Health Insurance : आरोग्यविमा रोकड विरहित सेवा एक वरदान

Reading Time: 5 minutes  गेले अनेक वर्षे विविध समाज माध्यमातून, त्याची गरज असो अथवा नसो, जोखीम…

आयुष्यमान भारत योजना

Reading Time: 3 minutes आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून, त्यामधून १०.३६ कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.