कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutes कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.

कसे हटवले आर्टिकल ३७०?

Reading Time: 2 minutes ३७० संपवता येणार नाही, हा प्रश्न फार किचकट आहे, यावर कायदेशीर उपाय नाही असं म्हणणाऱ्यांचा एक मुद्दा हा होता की ३७० रिपील करायचं किंवा त्यात बदल करायचे, तर काश्मिरच्या घटना समितीकडून तसं रेकमेंडेशन राष्ट्रपतींना मिळणं अत्यावश्यक आहे. पण काश्मिरची घटना समिती १९५६ साली बरखास्त झाल्याने त्या समितीकडून रेकमेंडेशन येऊ शकत नाही. त्यामुळे आता ३७० रिपील करता येणार नाही.