पुरापासून घराचे संरक्षण

Reading Time: 3 minutes गेल्या काही वर्षात भारतात नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच घराचा विमा उतरवणे हे या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसारख्या कठीण काळातदेखील आपल्याला आर्थिक पाठबळ मिळून घर पुन्हा उभारता येईल, ही बाब आपल्याला नवी उभारी देऊन जाते.

पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा आहे? मग हे वाचा

Reading Time: 4 minutes निसर्गाचा कोप म्हणजे काय याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रासाहित अन्य राज्येही घेत आहेत. खरंतर निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण प्रत्येकवेळी आपला भारत देश येणाऱ्या संकटाला धीराने तोंड देत आला आहे. अशा प्रसंगातच ‘माणुसकी’ नावाच्या धर्माचे प्रकर्षाने दर्शन होते. मदत करणे आवश्यकच आहे. फक्त मदत करताना खात्रीशीर संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या हातातच मदत सोपवा कारण आपल्याकडे मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.