Agriculture: पिकांचे उत्पादन वाढवण्याचे ७ मार्ग

Reading Time: 3 minutes भारत हा शेतीप्रधान (Agriculture) देश आहे. शेतकऱ्यासाठी तसेच देशासाठीही शेतीचे वार्षिक उत्पादन हा महत्वाचा मुद्दा आहे. बहुतांश शेतकऱ्यांसाठी तर शेती हे एकच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.

भांडवल आणि तंत्रज्ञान: भांडवल आणि तंत्रज्ञानाची मशागतच देईल बरकत! 

Reading Time: 4 minutes भांडवल आणि तंत्रज्ञान भांडवल आणि तंत्रज्ञान वापराची कमतरता ही शेतीची प्रमुख समस्या…

जीडीपीत वाढ म्हणजेच विकास, ही फसवणूकच!

Reading Time: 4 minutes जीडीपीची वाढ हाच विकास असे मानणारा आणि मानवी आनंदाकडे दुर्लक्ष करणारा पाश्चात्य अर्थविचार हाच महत्वाचा मानला गेल्याने आज देशाच्या विकासात अनेक विसंगती निर्माण झाल्या आहेत. भारत नावाच्या वेगळ्या देशाला त्याच्या प्रकृतीशी सुसंगत अर्थविचार हवा आहे. पण बहुतांश भारतीय अर्थतज्ञ पाश्चात्य अर्थविचारांच्या आहारी गेल्याने त्या विचारात १३६ कोटी भारतीयांना कोंबण्याचे पाप त्यांनी केले आहे. 

सरकारने सक्ती हटविली असली तरी पिक विमा हवाच !

Reading Time: 4 minutes २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत भाग घेणे आता ऐच्छिक करण्यात आले असले तरी पिक विमा काढणे, आपल्या हिताचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पिक विमा योजनेतूनच शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थर्य मिळू शकते, त्यामुळे पिक विमा योजना अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सरकार करते आहे, हे स्वागतार्ह आहे. 

शेतीच्या वाढीसाठी अर्थसंकल्पातील विशिष्ट तरतूदी

Reading Time: 2 minutes १ तास ४४ मिनिटे चाललेल्या साल २०१८तील अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेती आणि शेतीविषयक…