महिन्याच्या ५ तारखेआधी पीपीएफमधील गुंतवणूक फायदेशीर

Reading Time: 2 minutes गुंतवणुकीचा पी.पी.एफ. हा पर्याय सगळ्यांनाच माहिती असतो. त्याचे फायदेही माहितीच असतात. पी.पी.एफ.…

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यांचे प्रकार (India Post Payments Bank )

Reading Time: 3 minutes सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहचावी या उद्देशाने पीएम मोदी यांनी आयपीपीबी…

म्युच्युअल फंडाची SWP (सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन )

Reading Time: 2 minutes सध्याच्या काळात बॅंकांचे व्याजदर आकर्षक राहिले नाहीत. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना…

मालकी व्यापार – Proprietary Trading

Reading Time: 3 minutes मी शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली ती साधारणतः मार्च 1984 मध्ये. तेव्हा…

इच्छापत्रात कोणत्या मालत्तेची वाटणी होऊ शकत नाही?

Reading Time: 2 minutes मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे…

राज्यातील घर खरेदीदारांसाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे ऑनलाईन सर्वेक्षण

Reading Time: < 1 minute मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर…

मूल्य आधारित गुंतवणूक -Value Investing

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंडाची चांगली योजना कशी निवडायची हे आपण बऱ्याच वेळा त्या योजनेचा…

समभाग संलग्न बचत योजना (ELSS) की युनिट संलग्न विमा योजना (ULIP)?

Reading Time: 2 minutes आयकर अधिनियम 80/C नुसार करबचतीच्या ज्या अनेक योजना आहेत त्यांपैकी निश्चित हमी नसलेल्या परंतू जास्त परतावा देऊ शकणाऱ्या अशा योजनांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ELSS) आणि युनिट संलग्न विमा योजना (ULIP) यांचा समावेश होतो. या दोन्ही योजनांत काही साम्य आणि फरक आहे?

पगारवाढ आणि महागाईची झळ

Reading Time: 3 minutes “मनी”ला नाही भाव आणि महागाई घालते “घाव”…. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची रास्त अपेक्षा…

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

Reading Time: 3 minutes सन २०१५ मध्ये  ‘इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने’ प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण इतर विकसनशील  देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर  स्थान मिळविले होते.  सन २०११ मध्ये  लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.  सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२%  भारतीय  आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची  गरज होती आणि “आयुष्मान भारत” योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.