Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

क्लाउड किचन हे रेस्टॉरंट उद्योगाचे भविष्य?

Reading Time: 3 minutes क्लाउड किचन पद्धतीने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम केला आहे. अन्न उद्योगामध्ये नेहमीच…

मृत्युपात्राविषयी सर्वकाही !

Reading Time: 3 minutes जीवन म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणे. आणि सर्वात महत्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू.…

अनिवासी भारतीय आणि पर्यटकांचा जगात डंका !

Reading Time: 4 minutes अनिवासी भारतीय आणि जगभर फिरणारे भारतीय पर्यटक, यांचे अनेक देशांच्या दृष्टीने महत्व…

रेल्वेच्या विद्युतीकरणाचे फायचेच फायदे !

Reading Time: 3 minutes डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील…

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

PMVVY -प्रधानमंत्री वय वंदन योजनेला मुदतवाढ

Reading Time: < 1 minute प्रधानमंत्री वय वंदन योजना ही जेष्ठ नागरिकांना उतारवयात स्थिर उत्पन्नाची निश्चिती उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेला नुकतीच ३ वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीसोबतच काही महत्वपूर्ण बदल या योजनेत करण्यात आलेले आहेत.

Economic package Day 3- “आत्मनिर्भर भारत अभियान” शेतीविषयक महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutes अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांनी कालच्या भाषणात प्रामुख्याने कृषी विषयक आणि इतर संबंधित कामांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.  या भाषणातील प्रमुख १० मुद्दे खालीलप्रमाणे –