कोरोना – ‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती !  

Reading Time: 4 minutes  ‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती !   कोरोना महामारीचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे…

७८% भारतीय लघु, सूक्ष्म उद्योगांचे लॉकडाऊन

Reading Time: 2 minutes  लघु, सूक्ष्म उद्योगांचे लॉकडाऊन कोरोना महामारीमुळे देशभरातील उद्योग, संस्था आणि समाज यावर गंभीर…

कोव्हिड-१९ : अडथळ्यापासून संधीपर्यंत !

Reading Time: 2 minutes  संकटातही वृद्धी अनुभवलेली क्षेत्रे  कोव्हिड-१९ च्या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम…

ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे

Reading Time: 3 minutes ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची कारणे ईपीएफ क्लेम रिजेक्ट झाल्यावर अनेकजण निराश झाले.…

भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ 

Reading Time: 5 minutes भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ  कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे…

कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन कोरोना महामारीसारख्या संकटात ज्यांच्याकडे बचत…

करोना कर्ज म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes कोविड १९ मुळे अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ दूर करण्यासाठी सरकार आणि रिझर्व बँकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यापैकी एक म्हणजे करोना कर्ज. भविष्याची अनिश्चितता, पगारातील कपात, टाळलेली पगारवाढ, नोकरीची अशाश्वतता यामुळे फक्त अत्यावश्यक खर्चांकडे लक्ष दिले जात आहे. 

कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल? 

Reading Time: 4 minutes कोरोना महामारीच्या साथीने जगासोबत भारतीय समाजासमोर सामाजिक आणि आर्थिक स्थर्याचे आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान पेलवताना, ही साथ आणि तिच्याविषयी निर्माण झालेला संभ्रम हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करण्याचा हा एक प्रयत्न ..

आरोग्य सेतू आणि तुमच्या माहितीची गोपनीयता

Reading Time: 2 minutes “आरोग्य सेतू” या ॲप्लिकेशनचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही समोर येत आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल अँड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी MeiTY) या ॲप्लिकेशनद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करण्याविषयीचे काही शिष्टाचाराचे नियम घालून दिले आहेत. याआधी यासंदर्भातील या ॲप्लिकेशनची ‘गोपनीयता’ (Privacy Policy) हा एकच मार्ग या माहितीच्या सुरक्षेबाबतीत होता. 

कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही? 

Reading Time: 4 minutes कोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनांसच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा तोच एक मार्ग होता.