India’s Economic Planning : शेजारी पाकिस्तान, श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीची स्थिती; शिस्तीमुळे भारताला आर्थिक स्थैर्याची फळे

Reading Time: 4 minutes भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या काय चालले आहे, याची जी माहिती समोर येते आहे, त्यावरून भारताने या कठीण कालखंडात देशाचे अर्थचक्र नियंत्रणात ठेवले आहे, असे खात्रीने म्हणता येईल. श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताची स्थितीही श्रीलंकेसारखी होऊ शकते, असे कोणत्याही आधाराशिवायची भविष्यवाणी करणारे तज्ञ आपल्या देशात आहेतच.

अंदाज अर्थव्यवस्थेचा: भारत व जगासाठी आर्थिकदृष्टया कसे असेल सन २०२१?

Reading Time: 3 minutes सन २०२१ – अंदाज अर्थव्यवस्थेचा  एक प्रचंड आव्हानात्मक वर्ष सरत आहे, त्यानिमित्ताने…

कोव्हिड-१९ नंतर भारतात झालेले ५ महत्वाचे आर्थिक बदल 

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ आणि आर्थिक बदल  कोव्हीड -१९ च्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी…

अर्थचक्र: वेग घेत असलेल्या अर्थचक्रात आपण कोठे आहोत? 

Reading Time: 4 minutes अर्थचक्र: मागणी वाढली, आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ  कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात…

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !

Reading Time: 5 minutes जेवढे संकट मोठे, तेवढे धोरणात्मक तसेच दिशाबदल करणारे निर्णय घेण्याची धोरणकर्त्यांना संधी अधिक. कोरोना साथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतासमोर अनेक आव्हाने उभी केली असतानाच ही दुर्मिळ संधीही आणून ठेवली आहे. अनेक समस्यांचा गुंता सोडविताना देशाला अनेक दशकांची जी अडगळ सतत रोखत होती, ती अडगळ या संकटाने दूर केली असून अर्थक्रांतीने प्रस्तावित केलेल्या अशा आमुलाग्र बदलांचा मार्ग अधिकच प्रशस्त केला आहे.