रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग १

Reading Time: 3 minutesमहाराष्ट्र हे रेरा प्राधिकरण स्थापन करणारे व नोंदणीसाठी संकेतस्थळ तयार करणारे सर्वात पहिले संकेतस्थळ ठरले. मात्र नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट उद्योगामध्ये तथ्यात्मक डेटा फारसा उपलब्ध नाही. तरीही मला असं वाटतं की रेराअंतर्गत सर्वाधिक नोंदण्या आपल्याच राज्यात झाल्या असाव्यात, ज्यातून आपण कायद्याचे पालन करायचा उत्सुक आहोत हे दिसून येते.

तुमची कार्डस् गुगल पे सोबत जोडली आहेत का?

Reading Time: 2 minutesगुगल पे ने जाहीर केलेली नवनवीन वैशिष्ट्ये वापरात आणायची असतील तर त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक कार्डस् आणि व्हाउचर्स गुगल पे ला जोडण्याची सोय आता आपण वापरू शकता. वेगवेगळे कार्डस् त्यांचे वेगवेगळे पासवर्डस, तसेच नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विविध उपक्रमांचे तपशील नव्याने लक्षात ठेवण्याची गरज आता उरलेली नाही. तुम्हाला एकच करायचं आहे, आजच तुमचे गुगल पे अकाऊंट तयार करा आणि तुमच्याजवळ असलेले सर्व कार्डस् आणि उपक्रम या गुगल पे अकाऊंटसोबत जोडा. झालं तर मग! तुमचे सर्व कार्डस् तुमच्या पाकिटात आहेत. कुठेही घेऊन फिरा! ना कार्डस् घरी विसरण्याची चिंता, ना हरवण्याची, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी.

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Reading Time: < 1 minuteखरं सांगायचं तर वेग आणि दिशा ओळखणे तसे सोपेच  ‘गुरु’ नवशिक्यांना मार्गदर्शन…

ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का? कॉसमॉस बँकेच्या प्रकरणाचा आढावा

Reading Time: 3 minutesबँकेच्या कोडिंग यंत्रणेवर हल्ला करून चुकीचे संदेश पाठवले गेल्याने अलीकडेच कॉसमॉस बँक…

बँकांचे एन.पी.ए. का वाढत आहेत?? माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा खुलासा

Reading Time: 5 minutesबँकांचे एनपीए केव्हापासून आणि का वाढत आहेत, याविषयी रघुराम राजन यांनी केलेले…

इच्छापत्रात कोणत्या मालत्तेची वाटणी होऊ शकत नाही?

Reading Time: 2 minutesमृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे…

पगारवाढ आणि महागाईची झळ

Reading Time: 3 minutes“मनी”ला नाही भाव आणि महागाई घालते “घाव”…. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची रास्त अपेक्षा…

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

Reading Time: 3 minutesसन २०१५ मध्ये  ‘इकॉनॉमी इंटेलिजेंस युनिटने’ प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण इतर विकसनशील  देशांच्या तुलनेत खूपच जास्त होते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण ८०, देशांमध्ये भारताने ७४ व्या क्रमांकावर  स्थान मिळविले होते.  सन २०११ मध्ये  लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च(Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.  सन २०१४ च्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत सरकार आरोग्यावर जीडीपीच्या 2% पेक्षा कमी खर्च करतो आणि ८९.२%  भारतीय  आरोग्यसेवेवर स्वतःचा पैसा खर्च करतात. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच भारतामधील आरोग्य खर्चाचा विचार करता यासाठी एखाद्या चांगल्या सरकारी योजनेची  गरज होती आणि “आयुष्मान भारत” योजनेच्या रुपात ही गरजही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 

‘गुगल पे’ची ओळख – क्षणार्धात पैसे पाठवायचे सोयीस्कर अॅप

Reading Time: 2 minutesगुगल पे चा इतिहास : गुगल या कंपनीने साधारण एका वर्षा पूर्वी…