Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी

Reading Time: 3 minutesआरोग्य विमा हा स्वतःसाठी व  कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आरोग्य खर्चामुळे होणारे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. आरोग्य विमा मात्र हा काही विशिष्ट काळासाठीच असतो. कालावधी संपल्यावर त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. स्वास्थ्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

कुठल्या मालमत्ता मृत्युपत्रात समाविष्ट करू नयेत?

Reading Time: 2 minutesमृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीच नसल तरी गरजेच मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेच वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात किंवा त्या मालमत्तांसाठी मालकी हक्क निर्माण होतानाच लाभार्थीच (beneficiary) नाव नमूद कराव लागत. त्यामुळे या मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात केल्यास  एका मालमत्तेसाठी एकापेक्षा जास्त लाभार्थींची (multipal  beneficiary) तरतूद केली जाऊ शकते व त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित करण्यावरून विनाकारण निर्माण होणाऱ्या गोंधळाचाही सामना करावा लागतो.

कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम

Reading Time: 3 minutesकोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ. 

कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutesकोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.

महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Reading Time: 4 minutesनियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात.  फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा. लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.

जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”

Reading Time: 3 minutesजॅक वेल्श! कॉर्पोरेट जगतातील एक मोठं नाव. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट जगतात ज्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे अशा जॅक वेल्श यांचे मंगळवारी २ मार्च २०२० रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते.  वेल्श हे एक यशस्वी व्यवसाय व्यवस्थापक होते. जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीमध्ये सन १९८१ पासून सन २००१ पर्यंत वेल्श यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचून, दोन दशकांपर्यंत अधिराज्य गाजवणे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती. 

बिल गेट्स आणि जेफ बीजोस भारतावर प्रसन्न का आहेत?

Reading Time: 3 minutesजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आणि ॲमेझानचे मालक जेफ बीजोस भारतीय अर्थव्यवस्था, भारताची क्षमता आणि भारतातील संधी याविषयी प्रचंड आशावादी असताना आपला भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर विश्वास का नाही? ती ओळखण्यात आणि जागतिकीकरणाचा अपरिहार्य पुढील टप्पा स्वीकारण्यास आपण कमी पडत आहोत का ? 

कोण आहेत नोबेल मेमोरियल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी?

Reading Time: 2 minutesअभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांचं आयुष्य कसे सुधारता येईल, यावर खूप मेहनत घेतली आहे.  यामध्ये लोकांसाठी शासनाने आखलेल्या योजना व्यवस्थित चालू आहेत का, त्यांचे उद्दिष्ट सफल होतंय का?  यावर खोल अभ्यास करण्यात करण्यात आला. पण असे प्रयोग तर,  यापूर्वीही अनेक लोकांनी केले आहेत. मग अभिजित यांना नोबेल का मिळालं? यामध्ये  काय वेगळं आहे?

पीएमएवाय-  क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेचे फक्त १८० दिवस बाकी

Reading Time: 2 minutesअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात. परंतु अनेकदा दोन वेळची रोजीरोटी कमवून शिल्लक राहिलेली तुटपुंजी जमापुंजी घर घेण्यासाठी पुरेशी नसते. पण तरीही स्वतःचं घर हे स्वप्न माणसाला सतत साद घालत असतं. काही वेळा मात्र आपल्या स्वप्नपूर्तीचा मार्ग गवसतो आणि अचानकपणे घराचे स्वप्न साकार होते. केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री आवास योजना” या सर्वांसाठी हक्काचे घर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या  योजनेने अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे. 

वाहनउद्योग, मंदी आणि दिवाळी

Reading Time: 2 minutesसध्या मंदीचे वारे वाहत आहेत. दिवाळीचे दिवे जणू प्रकाश विसरले आहेत. भारतामध्ये वाहन खरेदी उद्योग मंदीची परिस्थिती अनुभवत आहे. अन्य उद्योग देखील याला अपवाद नाहीत. खरेदी कमी झाल्याने वित्तसंस्था आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना तोटा सोसावा लागत आहे.