बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था

Reading Time: 4 minutes कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पतपुरवठ्याच्या विस्ताराला अतिशय महत्व आहे. भारतात त्याला अनेक कारणांनी मर्यादा होत्या, पण गेल्या काही दिवसांत बँक मनी सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचा तो अडथळा दूर होतो आहे. पुढील वर्षभरात बँकांची स्थिती सुधारणार, ही बातमी त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरणार आहे.

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutes भारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.  

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

Reading Time: 4 minutes डिजिटल व्यवहार आणि सेवा क्षेत्राचा होत असलेला विस्तार, हा केवढा मोठा आणि सर्वव्यापी बदल आहे, याचे सुरवातीस अनेकांना पुरेसे आकलन झाले नाही, तो बदल शहरी आणि श्रीमंतांसाठीचा आहे, असेही बोलले गेले. पण आता हा समज मागे पडला असून त्याचा स्वीकार आणि व्यापकता वेगाने वाढतच चालली आहे. व्यवहारांच्या शुद्धीकरणासाठी आणि जगासोबत राहण्यासाठी भारताला त्याची गरजच होती.

महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

Reading Time: 4 minutes आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

Reading Time: 3 minutes कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना. 

पॅन कार्डमधील चुका दुरूस्त करा आता एका क्लिकवर..!!

Reading Time: 2 minutes पॅन कार्डमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करणे आवश्यक आहे. काही वेळेस नाव, जन्मतारखेमध्ये चुक होऊ शकते. अशा वेळेस त्या चुका दुरूस्त करणे गरजेचे आहे. जर पॅन कार्डमध्ये एका अक्षराची जरी चुक असेल तर पॅन कार्ड अमान्य ठरू शकते. पॅन कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी देखील ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे ९ महत्वाचे फायदे

Reading Time: 3 minutes तुम्ही देखील क्रेडिट कार्डचा वापर करता का? जर हो, तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. हो, पण त्याच बरोबर क्रेडिट कार्डचा वापर करताना काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात देखील अडकू शकता. या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नये याच कारणामुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरणे पसंत करत असत. परंतु आज अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्ड वापरताना त्याचा वापर सुयोग्य पध्दतीने करणे गरजेचे असते. क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय फायदे आहेत ते पाहुया.

भारतीय सैन्याला आर्थिक मदत करण्याचे हे पर्याय तुम्हाला माहित आहेत का ?

Reading Time: 2 minutes ज्याच्यामुळे आपण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो. त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव हवाच. ज्या आर्मीमुळे, पॅरामिलिटरी फोर्सेसमुळे, संरक्षक संस्थांममुळे आपण देशाच्या अंतर्भागात निर्भयतेने राहतो, खातो, पितो, मजा करतो त्या संरक्षक फोर्सेसकरिता मनात धन्यवाद देण्याचा भाव असावाच. मग आपल्यासाठी जे जवान स्वतः  सीमेवर जागतात, लढतात, त्यांच्यासाठी आपण काहीही करू नये ?